fbpx
Author

डॉ. विवेक कोरडे

Browsing

गेली काही वर्षे नवे रोजगार निर्माण होण्याची संख्या कमी होत चालली आहे असेच नाही, तर आहेत ते रोजगारही कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात ७.८३ टक्के रोजगार कमी झाले. मार्च महिन्यात रोजगार कमी होण्याची टक्केवारी ७.६० टक्के होती, असे सेंटर फॉर…

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकून पडलेले सुमारे चार हजार भारतीय वैद्यकीय विद्यार्थी, त्यांना वेळेत परत आणण्यात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग असलेल्या केंद्र सरकारने केलेली दिरंगाई, भारतात येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा या साऱ्या गोष्टी आपण दीड महिन्यापूर्वी विविध वाहिन्यांवर पाहिल्या आहेत. रशियन सरकारने केलेल्या…

bhagat-singh

२८ सप्टेंबर १९०७ हा भगतसिंगांचा जन्मदिवस. अवघ्या २३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भगतसिंगांचे स्मरण त्यांच्या जन्माला ११० वर्षे होत असतानाही केले जाते, याचे कारण भगतसिंग क्रांतिकारक आंदोलनाचे नेते होते आणि त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी अतुलनीय धैर्याने स्वतःला फासावर चढविले, इतकेच नसून ते अंतर्दृष्टी असलेले विचारक होते. आपल्या कुशाग्र बुद्धीने,…

नेताजी सुभाषचंद्र बोस होलोग्राम

काँग्रेस आणि गांधीजींशी मतभेद असूनही नेताजींनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधले आणि दोन ऑक्टोबर हा गांधीजींचा वाढदिवस आजाद हिंदमध्ये राष्ट्रीय सणाचा दिवस जाहीर केला. काँग्रेस आणि नेताजी यांची लढाई ही सत्तेसाठीची लढाई नव्हती तर स्वातंत्र्य कोणत्या मार्गांनी आणि कशासाठी मिळवायचे या विचारांची लढाई होती. म्हणूनच नेताजींच्या सैन्यदलातील तुकड्यांची नावे…

हरिद्वार धर्म संसद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (संघ) स्थापना १९२५ साली महात्मा गांधींच्या सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला म्हणजेच नव्याने निर्माण होत असलेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी केली. ब्रिटिशांनी भारत जिंकला तो मुख्यत्वे पेशव्यांकडून जिंकला. अर्थातच येथून निघून जाताना ब्रिटिशांनी भारताचे राज्य पेशव्यांच्या वारसांकडे सोपवले पाहिजे, असे या मंडळीचे मत होते.…

शासनाने शिक्षण व्यवस्थेत बदल करायला सुरुवात  १९८० नंतर केली या बदलांची सुरुवात उच्च आणि मुख्यतः व्यावसायिक शिक्षणाच्या खाजगीकरणाला केली. अर्थात त्याआधी शिक्षण क्षेत्रात खाजगी संस्था होत्या पण अशा संस्थांना शासन वेतन आणि वेतनेतर अनुदान देऊन त्यांचे प्रवेश आणि अभ्यासक्रम यांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत होते. नवे शैक्षणिक धोरण…

अयोध्येमधील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद वादावर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे. तसंच निवडणुकीच्या आधी सुरू झालेली ही सुनावणी सामाजिक-राजकीय वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच अंदाजानुसार, मोदी सरकारला २०१४…

मोती साबणाची जाहिरात कानावर पडू लागली व टेलिव्हिजनवर दिसू लागली की दिवाळी जवळ आल्याचे समजते. अगदी त्याचप्रमाणे संघ परिवारातून राम मंदिराची कोल्हेकुई सुरू झाली की निवडणूक जवळ आली आहे ही गोष्ट लक्षात येते. इतकी वर्षे जेव्हा केंद्रात आणि राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल तेव्हा राममंदिराबाबत कायदा बनवून निर्णय घेता…

संधीसाधूपणा हा ज्यांचा राजकारणाचा स्थायिभाव असतो त्यांच्यासाठी गांधींची १५० वी जयंती ही एक मोठी पर्वणीच ठरली आहे. हिंदुत्वाच्या नावे भोंदूत्वाचे राजकारण करणारा भाजप अशा संधीसाधू राजकारणात तरबेज आहे. या भाजपचा जनक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या विषारी प्रचाराची परिणीती महात्माजींच्या खुनात झाली. संघाचा बौद्धिक प्रचार प्रमुख असलेल्या नथुराम गोडसेने…

इतिहासात भारत हे पुरातन राष्ट्र असले तरी आजच्या राष्ट्र-राज्य या संकल्पनेतून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून फारच थोडा काळ अस्तित्वात होते. तरीही आपण भारतवर्षाच्या इतिहासाकडे एका राष्ट्राचा इतिहास म्हणून पाहू शकतो. कारण या देशात अनेक छोटी-मोठी राज्ये होती, ते आपापसात भांडणे करत, राजांच्या इच्छेप्रमाणे व लष्करी कुवतीप्रमाणे…