“जयभीम” या चित्रपटानं धम्माल केलीय. समीक्षकांची दाणादाण उडवून दिलीय. पेपर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतल्या लोकांनी त्याला पाच पैकी साडेतीन ते चार गुण दिलेत. कोणीही पाच गुण दिलेले नाहीत. म्हणजे चित्रपट चांगला आहे पण उत्तम नाही असं त्यांचं मत पडलंय. याचा अर्थ चित्रपट कलेच्या कसोट्यांवर काहीसा कमी पडलाय. पण करोडो…
Tag