fbpx
Tag

crisis

Browsing

मे २०१४ मध्ये पूर्ण बहुमत मिळवून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर, निवडणुकीत दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करण्याऐवजी, पूर्वीच्या ६५ वर्षात कॉंग्रेसच्या राजवटीत, प्रामुख्याने पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या काळात, निर्माण करण्यात आलेल्या सर्व लोकशाही संस्था उध्वस्थ करण्याचा सरकारने सपाटा चालवला आहे. त्यामुळे, मोदींची राजवट ही स्वातंत्र्योत्तर काळातील…