fbpx
Tag

india

Browsing
rahul_gandhi_disqualified

महेंद्र दळवी आणि बच्चू कडू. हे दोघेही आज शिंदे गटात सामील झालेले आहेत. या दोघांपैकी दळवी हे अलिबागचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली आणि मारहाणीबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संबंधात अलिबाग येथील सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याची सुनावणी होऊन सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी…

मोदींना 'नोबेल' मिळविण्याची संधी

‘पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर शाखा असलेल्या ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गूल हे राक्षसी वृत्तीचे होते आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात त्यांचा प्रमुख हात होता, अशी त्यांची प्रतिमा आपल्या देशातील प्रसार माध्यमातून उभी केली जात असते. मात्र जनरल हमीद गूल यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू आहे आणि त्याचीही चर्चा होण्याची…

सध्या देशासमोर महागाई, गरिबी, बेरोजगारी, अन्न, शिक्षण हे प्रश्न नसून बॉलिवूड कलाकार रणवीर सिंगचे‘बम’ (कुल्ले) हा राष्ट्रीय विषय झाला आहे. त्याने केलेल्या न्यूड फोटो मॉडेलिंगमुळे त्याच्याविरोधात पोलीसतक्रारी झाल्या आणि तक्रार करणाऱ्याने हा राष्ट्रीय मुद्दा असल्याचं जाहीर करत त्याचा निषेध व्यक्त केला. आताअशा मोठ्या मोठ्या समस्या भारतासमोर अनेकदा उभ्या…

“…म्हणूनच हे स्पष्ट आहे की, संविधानाच्या मसुद्याच्या अंतर्गत आम्हाला शापित विदेशी राजवटीत मिळालेल्या वृत्तपत्र स्वातंत्र्यापेक्षा मोठे स्वातंत्र्य मिळणार नाही आणि नागरिकांना देशद्रोहाचा कायदा अवैध ठरवण्याचे कोणतेही साधन मिळणार नाही, तथापि अशा कायद्याने त्यांच्या नागरी हक्कांचे स्पष्टपणे उल्लंघन केले तरीही.” – दामोदर स्वरूप सेठ (डिसेंबर १, १९४८ रोजी संविधान…

या एप्रिलमध्ये चंपारणच्या शेतकरी आंदोलनाला १०५ वर्षे पूर्ण झाली. शेतीचे कॉर्पोरेटीकरण किंवा कॉर्पोरेटीकरण आणि शोषणाची संघटित लूट याविरोधात आंदोलनाच्या अनेक मागण्यांची मुळे चंपारणपर्यंत जातील. याआधीही बंड झाले होते, पण ते इतके नियोजनबद्ध नव्हते. शतकापूर्वी शेतकऱ्यांचे हे पहिले संघटित शांततापूर्ण अहिंसक आंदोलन होते. गांधीजी चंपारण, बिहारमध्ये १७५ दिवस राहिले…

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकून पडलेले सुमारे चार हजार भारतीय वैद्यकीय विद्यार्थी, त्यांना वेळेत परत आणण्यात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग असलेल्या केंद्र सरकारने केलेली दिरंगाई, भारतात येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागलेल्या हाल-अपेष्टा या साऱ्या गोष्टी आपण दीड महिन्यापूर्वी विविध वाहिन्यांवर पाहिल्या आहेत. रशियन सरकारने केलेल्या…

एक प्रकाश जो काजवा ठरला

रशियाने युक्रेनवर विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेने जगभरातील राजनैतिक तज्ज्ञांना धक्का बसला. संयुक्त राष्ट्रात रशियाचा निषेध करण्यासाठी पाश्चात्य देशांनी आणलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नाही. यामुळे झालेल्या भूकंपाचे धक्के पश्चिमेकडील राजधानीत स्पष्टपणे जाणवले. मंत्री आणि मुत्सद्दींच्या वक्तव्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही…

मोदींचा विजय, गर्दी आणि गारदी

१९८० च्या दशकात मिरवणुका निघत. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या जात. बाबरच्या अवलादींचा उध्दार होई. डोक्याला भगवी पट्टी, हातात त्रिशूल. चेहऱ्यावर समोरच्याचा खूनच करू असा त्वेष. अत्यंत प्रक्षोभक भाषणं होत. प्रत्येक हिंदूने दोन-पाच मुसलमान मारलेच पाहिजेत असा माहोल तयार होई. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडे. ( ज्यांचा…

१९४७ साली भारतीय उपखंडात एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे फाळणी अशा दोन्ही गोष्टी एकाचवेळी आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. फाळणीच्या माध्यमातून हिंदू, मुस्लिम आणि शीख यांनी एकमेकांचे केलेले शिरकाण आणि हत्याकांड, आणि स्वातंत्र्यानंतर तेलंगणा आंदोलन, जम्मू – काश्मीर संस्थान विलीनीकरण आणि हैद्राबाद पोलीस कारवाई, या सगळ्या घटनांमुळे खूप मोठा हिंसाचार झाला.…

Farm Laws Repealed

नरेंद्र मोदी असू देत वा मनमोहन सिंह किंवा नरसिंह राव अथवा अटलबिहारी वाजपेयी,यापैकी कोणाताही नेता पंतप्रधान असताना त्याच्या सरकारनं आर्थिक सुधारणांचा विषय काढला की, राजकीय रण माजणं, हे गेल्या ३० वर्षांत अपरिहार्य बनलं आहे. साहजिकच मोदी सरकारनं लॉकडाऊनच्या काळात कृषीविषयक सुधारणा करणारे तीन वटहुकूम प्रथम जारी केले व…