fbpx
Tag

hindutva

Browsing

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, हिटलरच्या नाझी विचारसणीने अनेकांना भुरळ घातली असली तरी त्याला विरोध करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. नाझी विरोधी प्रचाराचा भाग म्हणून, कच्च्या कोबीचं लोणचं खातात म्हणून जर्मनांना हिणवलं जायचं. पण नाझी विचारसणी एवढी वर्चस्ववादी आणि हेकेखोर होती की त्यांनी त्या विरोधकांना उलट सुनावलं. “होमलँड कुकिंग” नावाचं एक…

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू – भाग ३

भाग १  |  भाग २  |  भाग ३ जय भीम…..!!! तमिळनाडू हा प्रचंड विरोधाभासांचा प्रदेश आहे. या प्रांतात देशातली सर्वात सशक्त ब्राह्मणेतरांची चळवळ उभी राहिली. देव, धर्म यांची कठोर चिकित्सा झाली. पेरियार यांच्यासारख्या भंजक सुधारकांना तिथं लोकांनी डोक्यावर घेतलं. पण दुसरीकडे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये देवा-धर्माचा आणि कर्मकांडांचा प्रभाव आजही कायम आहे. जातीजातींमध्ये…

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू

भाग १ | भाग २ | भाग ३ राजकारणाची जोडतोड १९९९ मध्ये जयललितांनी पाठिंबा काढून घेतल्यानं वाजपेयी सरकार पडलं. त्यामुळे पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप द्रमुकसोबत गेला. तमिळनाडूतून त्यांचे एकदम चार खासदार निवडून आले. जयललितांच्या जागा कमी झाल्या. केंद्रात भाजपची सत्ता आली. हिंदुत्वाचा जोर वाढतो आहे असा त्याचा अर्थ मुख्यमंत्री जयललितांनी…

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू- लढाई अजूनही दूर... पण फार लांब नाही

भाग १ | भाग २ | भाग ३ जानेवारी ३०, कोईमतूर. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य जी. रामकृष्णन बोलत होते. गोडसेवादी प्रवृत्तींविरुध्द लढण्याची शपथ घेऊया असे ते म्हणाले. त्यासरशी पोलिस आले. त्यांनी कार्यक्रम थांबवला. ते म्हणाले- गांधीजींच्या प्रतिमेला हार घालण्यापुरतीच कार्यक्रमाला परवानगी आहे. कार्यक्रमाच्या बॅनरवर गोडसेचा उल्लेख हिंदू…

पहिले किताब, फिर बाकी सब…

आधुनिकतेबरोबर स्त्रीशिक्षणाची वाट अधिकाधिक सबल होत जाईल, अशी एक अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात या वाटेवर धर्मवादाचा अडसर आजही कायम आहे. या धर्मवादासमोर निधर्मीवाद (सेक्युलॅरिझम), बहुसांस्कृतिकतावाद (मल्टिकल्चरलिझम) या आधुनिक संकल्पना एकच एक उत्तर द्यायला अयशस्वी ठरत आहेत. किंबहुना धर्मवाद निधर्मीवादाला आपल्या सोयीने वापरत कधी त्याला बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात उभं करतो…

हरिद्वार धर्म संसद

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (संघ) स्थापना १९२५ साली महात्मा गांधींच्या सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवादाला म्हणजेच नव्याने निर्माण होत असलेल्या ‘आयडिया ऑफ इंडिया’ला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी केली. ब्रिटिशांनी भारत जिंकला तो मुख्यत्वे पेशव्यांकडून जिंकला. अर्थातच येथून निघून जाताना ब्रिटिशांनी भारताचे राज्य पेशव्यांच्या वारसांकडे सोपवले पाहिजे, असे या मंडळीचे मत होते.…

भाजपची पुढची प्रयोगशाळा – उदाहरणार्थ, तेलंगणा

सध्या राजकारणात उत्तर प्रदेश निवडणुकांची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याच्या हिंदुराष्ट्र प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत कळीचं राज्य ठरणार आहे. इथला पराभव किंवा जेमतेम विजय हा भाजपला फटका देणारा असेल. अयोध्येतील राममंदिराचं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करूनही उत्तर प्रदेशात जर थोडीसुध्दा पीछेहाट होणार असेल तर…

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस आणि इतरही लोकशाहीवादी, पुरोगामी लोकांत अस्वस्थता पसरली. पन्नासच्यावर वर्षे सार्वजनिक जीवनात असणारे, कॉंग्रेसकडून अर्थ, परराष्ट्र, गृह अशी मातब्बर खाती सांभाळलेले आणि राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवलेले प्रणब मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जाणार,…

गोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे. तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि…