fbpx
Tag

drought

Browsing

नुकतेच आपण बलीप्रतीपादेच्या आणि भाऊबीजेला मंगल कामना केली होती इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो! पण आपली कामना सफल झाली नाही. महाराष्ट्रात पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. दुष्काळ निर्माण होण्याची दोन करणे असतात एक अस्मानी आणि दुसरे मानवनिर्मित. मानवनिर्मित म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या पाणी, शेती धोरणांमुळे! जनता दुष्काळाच्या मोठ्या संकटाचा…