या देशातल्या काही घटकांना विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती ही श्रेष्ठ वाटते, देशाच्या लोकशाहीवादी घटनेपेक्षा अधिक महत्त्वाची वाटते, हे उघड गुपित आहे. ती त्यांना तशी वाटते म्हणूनच या देशात विषमतेवर आधारित चातुर्वण्य व्यवस्था शतकानुशतकं टिकून राहिली, अस्पृश्यतेचं हीनत्व समाजाच्या सर्व अंगात भिनलं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, समतावादी घटनेवर आधारित राज्यव्यवस्था…
Tag