जम्मू काश्मीर नेहमीच आधीचा जनसंघ आणि नंतर भाजपाच्या रडारवर राहिला आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये सतत संघर्ष तेवत ठेवण्याचा प्रयत्न या ब्राह्मणी-फॅसिष्ट शक्तींनी केला आहे. जम्मू काश्मीर मध्ये 370 कलमावरून संभ्रमाचे वातावरण ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न त्यांनी केला आहे. या संघर्षाचे बळी सामान्य कष्टकरी जातवर्गीङ्म लोक ठरतात. केंद्र आणि काही राज्यात झालेल्या…
Tag