fbpx
Tag

modi

Browsing
फेक न्यूज मागचं खरंखोटं

या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील खोटी माहिती किंवा फेक न्यूज काढून टाकण्यासाठी इंफोर्मेशन टेक्नॉलॉजी नियम २०२१ मध्ये बदल प्रस्तावित केला. त्यासाठी सरकारच एक वेगळं फॅक्ट चेक युनिट बनवणार असल्याचं घोषित केलं आणि सोशल मिडियामधून सरकारला वाटेल ती खोटी माहिती किंवा फेक न्यूज ओळखून, ती थेट…

मोदींना 'नोबेल' मिळविण्याची संधी

‘पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर शाखा असलेल्या ‘आयएसआय’चे माजी प्रमुख हमीद गूल हे राक्षसी वृत्तीचे होते आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यात त्यांचा प्रमुख हात होता, अशी त्यांची प्रतिमा आपल्या देशातील प्रसार माध्यमातून उभी केली जात असते. मात्र जनरल हमीद गूल यांच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरीही एक बाजू आहे आणि त्याचीही चर्चा होण्याची…

केंद्र सरकारने गेल्या महिन्यामध्ये अग्निपथ योजना जाहीर केली आणि त्यावरून बिहार, उत्तर प्रदेशमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली. या योजनेमध्ये दहावी किंवा बारावीनंतर चार वर्षे सैन्यात भरती होऊन निवृत्त होण्याची मुभा आहे. तसेच निवृत्तीनंतर त्यांना एक रकमी ११ ते १२ लाख रुपये आणि अग्निवीर अशी उपाधी देऊन इतर काही व्यवसायामध्ये…

आजकाल बिगर भाजप नेत्यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) धाड पडणं ही अगदीच सामान्य बाब झाली आहे. टपरीवर जाऊन चहा पिवून येऊ, अशा थाटात ईडीचे अधिकारी बिगर भाजप नेत्यांवर धाडी, त्यांना अटक आदी बाबी करताना दिसते. ईडी लावत असलेल्या आरोपांमधील गांभीर्य हे इतके संपुष्टात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे…

मोदींचा विजय, गर्दी आणि गारदी

१९८० च्या दशकात मिरवणुका निघत. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या जात. बाबरच्या अवलादींचा उध्दार होई. डोक्याला भगवी पट्टी, हातात त्रिशूल. चेहऱ्यावर समोरच्याचा खूनच करू असा त्वेष. अत्यंत प्रक्षोभक भाषणं होत. प्रत्येक हिंदूने दोन-पाच मुसलमान मारलेच पाहिजेत असा माहोल तयार होई. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडे. ( ज्यांचा…

मे २०१४ मध्ये पूर्ण बहुमत मिळवून केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर, निवडणुकीत दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करण्याऐवजी, पूर्वीच्या ६५ वर्षात कॉंग्रेसच्या राजवटीत, प्रामुख्याने पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या काळात, निर्माण करण्यात आलेल्या सर्व लोकशाही संस्था उध्वस्थ करण्याचा सरकारने सपाटा चालवला आहे. त्यामुळे, मोदींची राजवट ही स्वातंत्र्योत्तर काळातील…

त्रिपुरा निवडणुकीनंतर - डाव्यांपुढे नवी आव्हाने.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत सलग २५ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव करून भारतीय जनता पक्ष-इंडिजिन्स पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा यांच्या आघाडीने राज्यात ४३ जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत मिळवले आहे. डाव्या आघाडीला ४५% मते मिळाली तरी जागा मात्र १६ आहेत. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती मिळवलेले कॉ.…

नरेंद्र मोदी - मोदी सरकारची तीन वर्षे: खरी लढाई फॅसिझमशी; गरज जनतेची मनं जिंकण्याची!

भारताची जी जडणघडण गेल्या ६६ वर्षांत झाली, तीच संघाला मान्य नाही. या वाटाचालीत अनेकदा अडथळे आले. चुकाही झाल्या. सामाजिक विद्वेषाचे अणि समाज विस्कटतो की काय, अशी भीती वाटावी, असे प्रसंगही अनेक आले. पण बहुसांस्कृतिकतेवर आधारलेल्या सामाजिक चौकटीत चालवली गेलेली संसदीय लोकशाही राज्यपद्धती हे भारतीय राज्यसंस्थेचं स्वरूप कायम राहिलं.…