fbpx
Tag

gujrat elections

Browsing

गुजरात निवडणुकीच्या निकालाचं तात्पर्य काय? …तर पहिलं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नाही आणि दुसरं म्हणजे यश मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच. गुजरात विधानसभेच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ४९.६ टक्के मतं मिळाली. ती २०१२ साली ४२ टक्के होती.…

एक्झिट पोल्सनी भाजपाच्या विजयाची आकडेवारी जाहीर केल्यापासून  मोदीविरोधक आपल्या पराभवाची स्पष्टीकरणे शोधायच्या उद्योगाला लागले आहेत. यातील सर्वांत आकर्षक स्पष्टीकरण ई व्ही एम मधील अफरातफरीचे आहे. अर्थात ई व्ही एम मधेच अफरातफर करून जिंकण्याचे तंत्र भाजपाने विकसित केलं होत, तर ते त्यांनी पंजाब मध्ये,गोव्यामध्ये का नाही वापरल ? असे प्रश्न ऐकून घेण्याच्याही मनस्थितीत…

गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री…

येणारी दोन वर्षे भारतीयांसाठी अतिकठीण असणार आहेत. भाजपाने विकासाचा वादा करीत २०१४ साली सत्ता हस्तगत केली खरी. एकदा सत्ता काबीज केल्यावर विकासाच्या कामाला लागण्यापूर्वी, विकासात अडथळे येऊ नयेत म्हणून की काय त्यांनी सर्वांवरच जबरा वचक बसविला. राजकीय विरोधक, सरकारी कर्मचारी, उद्योगजगत, मीडिया सगळ्यांचीच भादरून टाकली. भाजपा पहिल्यांदाच सत्तेत…

भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती हे पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत. हे वाक्य केवळ चीड आणणारेच नाही तर अत्यंत गंभीर आहे.  कारण हे वाक्य भाजपच्या एखाद्या जिल्हाध्यक्ष, वा राज्यातला मंत्री किंवा आमदार खासदाराने म्हटलेलं नाही. संघाच्या एखाद्या प्रचारकाच्या तोंडून आलेलं हे वाक्य…

येणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. भाजपाचा छोटामोठा हरेक कार्यकर्ता आता १५० जागा जिंकण्याचीच पोपटपंची करताना दिसतो. भाजपा अध्यक्षांचे हे १५० जागा जिंकण्याचे स्वप्न, वास्तवाशी कितपत मेळ खाते कि सगळा खयाली पुलावच आहे ? या प्रश्नांची…

रणभूमी गुजरातमध्ये लढाईला सुरवात झालीय. आजवरच्या निरीक्षणातून तरी हा लढा संवाद विरुद्ध भाषणबाजी असा दिसतोय. एका बाजूला नम्र भाषा आहे तर दुसरीकडे कर्कश्य नारेबाजी आहे. एका पक्षाचा सेनानी सामान्य लोकांत मिसळून त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या व्यथा लक्ष्यपूर्वक ऐकतोय, तर दुसऱ्या पक्षाचा धुरंधर, आवेशपूर्ण भाषणांची आपल्या भक्तगणांसमोर आतषबाजी करतोय. एका…