fbpx
Category

शेती प्रश्न

Category
शेती प्रश्न

कार्पोरेट धार्जिण्या विकास धोरणातून संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्रामीण जनजीवनाची होरपळ केली आहे धरणे बांधली,साखर कारखाने आले पिके बदलली, परंतु उतरंडीचे बियाणे देखील हरवले, शेती मधील धान्यचं शिल्लक…

Keep Reading
शेती प्रश्न

प्रास्ताविक: शेतीतील अरिष्ट, हवामान बदल, राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, उपजीविकेच्या शोधात होणारे स्थलांतर, हमीभाव व आरक्षण याबाबत होणारी आंदोलने, आणि शेतक-यांच्या आत्महत्या या सर्वाचा जैव संबंध जलक्षेत्राशी आहे.…

Keep Reading
अर्थव्यवस्था

जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम.देसरडांनी मुंबई उच्चन्यायालयात एक  जनहित याचिका दाखल केली आहे. अशास्त्रीय दृष्टिकोन, माथा ते पायथा या तत्वाची पायमल्ली आणि नाला खोलीकरणाच्याअतिरेकामुळे जलयुक्त शिवार योजनेत…

Keep Reading
शेती प्रश्न

नेमेचि येतो पावसाळा त्याचबरोबर नेमेचि येते खरीप पिकांच्या हमीभावाची घोषणा. या वर्षी ती घोषणा एकदम वाजत गाजत करण्यात आली. ऐतिहासिक, क्रांतिकारी, इ. विशेषणे लावून. गंमत म्हणजे आपले “कडी…

Keep Reading
(Image Source: Reuters) शेती प्रश्न

या समाजाला शेतकऱ्यांची गरज आहे का? माणसाच्या मूलभूत गरजा आज बदलल्या असल्या तरीही दुधाचे टँकर पोलीस संरक्षणात घेऊन जावं लागतं ही छोटीशी गोष्ट अन्न या तुच्छ गोष्टीचं मानवसारख्या…

Keep Reading
शेती प्रश्न

राष्ट्रीय किसान महासंघाने १ जूनपासून “शेतकरी संपाची” हाक दिली आहे. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत ( MSP = Minimum Selling Price) मिळावी ,दुधाला किमान ५० रुपये प्रती लिटर दर…

Keep Reading
शेती प्रश्न

जलसंघर्षांमागील कळीचा मुद्दा: महाराष्ट्र देशी  जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत सातत्याने वाढ होते आहे.  सिंचन प्रकल्प विरुद्ध जल संधारण, सिंचन विरूद्ध बिगर सिंचन (पिण्याचे व औद्योगीक वापराचे पाणी), प्रवाही…

Keep Reading
विशेष

सध्या महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि नाम फाऊंडेशन या संस्था खेड्यात विकास कामं करत आहेत. पैकी पाणी फाऊंडेशन सध्या जरा जास्त गाजतय. त्याचं कारण आमिर खान हे चित्रपट कसबी…

Keep Reading
शेती प्रश्न

गाय पाळून रु १० लाखः आणखी एक थाप! संघीय तज्ज्ञांच्या लांबलचक यादीमधील उगवता तारा म्हणजे बिप्लब देब. त्यांचा वैशिष्ट्य म्हणजे ते इतिहासापासून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान अशा सर्वच विषयांचे…

Keep Reading
शेती प्रश्न

शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करता यावा यासाठी पिक विमा योजना निर्माण करण्यात आल्या. भाजपा…

Keep Reading