fbpx
Author

राजेंद्र साठे

Browsing
हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू – भाग ३

भाग १  |  भाग २  |  भाग ३ जय भीम…..!!! तमिळनाडू हा प्रचंड विरोधाभासांचा प्रदेश आहे. या प्रांतात देशातली सर्वात सशक्त ब्राह्मणेतरांची चळवळ उभी राहिली. देव, धर्म यांची कठोर चिकित्सा झाली. पेरियार यांच्यासारख्या भंजक सुधारकांना तिथं लोकांनी डोक्यावर घेतलं. पण दुसरीकडे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये देवा-धर्माचा आणि कर्मकांडांचा प्रभाव आजही कायम आहे. जातीजातींमध्ये…

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू

भाग १ | भाग २ | भाग ३ राजकारणाची जोडतोड १९९९ मध्ये जयललितांनी पाठिंबा काढून घेतल्यानं वाजपेयी सरकार पडलं. त्यामुळे पुन्हा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप द्रमुकसोबत गेला. तमिळनाडूतून त्यांचे एकदम चार खासदार निवडून आले. जयललितांच्या जागा कमी झाल्या. केंद्रात भाजपची सत्ता आली. हिंदुत्वाचा जोर वाढतो आहे असा त्याचा अर्थ मुख्यमंत्री जयललितांनी…

हिंदूराष्ट्र विरुध्द तमिळनाडू- लढाई अजूनही दूर... पण फार लांब नाही

भाग १ | भाग २ | भाग ३ जानेवारी ३०, कोईमतूर. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे सदस्य जी. रामकृष्णन बोलत होते. गोडसेवादी प्रवृत्तींविरुध्द लढण्याची शपथ घेऊया असे ते म्हणाले. त्यासरशी पोलिस आले. त्यांनी कार्यक्रम थांबवला. ते म्हणाले- गांधीजींच्या प्रतिमेला हार घालण्यापुरतीच कार्यक्रमाला परवानगी आहे. कार्यक्रमाच्या बॅनरवर गोडसेचा उल्लेख हिंदू…

मोदींचा विजय, गर्दी आणि गारदी

१९८० च्या दशकात मिरवणुका निघत. मंदिर वही बनायेंगे अशा घोषणा दिल्या जात. बाबरच्या अवलादींचा उध्दार होई. डोक्याला भगवी पट्टी, हातात त्रिशूल. चेहऱ्यावर समोरच्याचा खूनच करू असा त्वेष. अत्यंत प्रक्षोभक भाषणं होत. प्रत्येक हिंदूने दोन-पाच मुसलमान मारलेच पाहिजेत असा माहोल तयार होई. हे सर्व आपल्या आजूबाजूला घडे. ( ज्यांचा…

भाजपची पुढची प्रयोगशाळा – उदाहरणार्थ, तेलंगणा

सध्या राजकारणात उत्तर प्रदेश निवडणुकांची चर्चा चालू आहे. भारतीय जनता पक्षासाठी आणि त्याच्या हिंदुराष्ट्र प्रकल्पासाठी उत्तर प्रदेश हे अत्यंत कळीचं राज्य ठरणार आहे. इथला पराभव किंवा जेमतेम विजय हा भाजपला फटका देणारा असेल. अयोध्येतील राममंदिराचं सर्वात मोठं आश्वासन पूर्ण करूनही उत्तर प्रदेशात जर थोडीसुध्दा पीछेहाट होणार असेल तर…

मुंबई हे देशातले सर्वाधिक कॉस्मॉपॉलिटन शहर म्हणून नावाजले जाते. या शहरात खूप मोठ्या संख्येने मुस्लिम राहतात. कित्येक पिढ्यांपासून त्यांच्या वस्त्या येथे आहेत. अशा शहरात (किंवा त्याच्या उपनगरात) राहणाऱ्या व एका शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे हे उदाहरण आहे. पण ते जवळपास प्रातिनिधिक आहे. अंधेरी-वांद्रे-पवई अशा भागांमध्ये थोडे वेगळे चित्र आढळू…